मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आयोजित भव्य ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ ऐतिहासिक ठरला. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ...
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आयोजित भव्य ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ ऐतिहासिक ठरला. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती, जनावरं, घरे, खत, बियाणे, शेतीमाल तसेच मशागतीची साधने वाहून गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ...
पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ...
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ...
जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...
मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...
जुलै ते सप्टेंबर महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेकडो एकरवरील खरीप पिके पूर्णपणे वाहून गेली. यात सोयाबीन, तूर, उडीद, ...
उस्मानाबाद : परंडा शहर आणि तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे सर्व नद्यांना मोठा पूर ...
अहमदनगर : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके वाहून ...
Maharashtra Monsoon : मुंबई, पुणे, आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. ...
- संजीव चांदोरकर स्वतःच स्वतःचा नाश करणारे, suicidal प्रवृत्ती असणारे कॉर्पोरेट भांडवल! .. ...आणि त्या प्रणालीचे प्रवक्ते भांडवल शाही विरोधी...
Read moreDetails