राज्यात दुहेरी हवामानाचा इशारा; कुठे उष्णतेची लाट, तर कुठे वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानाचा अनोखा दुहेरी प्रभाव दिसून येत आहे. एका बाजूला प्रखर उन्हामुळे उष्णतेची लाट जाणवत असताना, ...
Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानाचा अनोखा दुहेरी प्रभाव दिसून येत आहे. एका बाजूला प्रखर उन्हामुळे उष्णतेची लाट जाणवत असताना, ...
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यानंतर, आज दुपारी पुण्यात हवामानाने अचानक कूस बदलली. सोमवारी दुपारी ३ वाजेच्या ...
परभणी : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ सहित अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ...
संजीव चांदोरकरमहाराष्ट्र सरकारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी जे पॅकेज जाहीर केले आहे त्याची उद्दिष्टे काय ? वीस हजार कोटी का तीस हजार ...
अकोला : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न ...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त ...
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील किरोडी आणि लोहा या पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी आणि मलिकपेठ या दोन गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ...
पंढरपूर : देशात सर्वाधिक डाळिंब निर्यात करणाऱ्या पंढरपूरजवळील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे निर्यातक्षम डाळिंबाच्या ...
सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची...
Read moreDetails