बातमी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

मुंबई : बस प्रवासातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रवासभाड्यातील सवलतीसाठी १ सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आल्याने...

Read moreDetails

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

जळगाव : रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीवरून आयोजित...

Read moreDetails

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

मुंबई : मागील एका वर्षात राज्यात विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्यांबाबत वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी तीव्र...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!

मुंबई: वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी, नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी, माजी  राज्य कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी...

Read moreDetails

वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

वडवणी, बीड : बीड जिल्ह्यासह वडवणी तालुक्यात पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरीप...

Read moreDetails

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव : पाचोरा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी तालुका जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात आली. १ सप्टेंबर...

Read moreDetails

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला : अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध हवामानविषयक...

Read moreDetails

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

मुंबई : आरक्षण ही कोणतीही खैरात नाही. मनुवाद, ब्राह्मणवाद आणि जातीच्या शोषणाविरोधात लढण्यासाठी आरक्षण आणि सामाजिक न्याय ही संविधानाची आवश्यक...

Read moreDetails

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन काल सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते तथा राष्ट्रीय...

Read moreDetails
Page 1 of 279 1 2 279
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा अमरावती : तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधा...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts