Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

mosami kewat by mosami kewat
September 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण
       

जळगाव : रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीवरून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

बैठकीत रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. पुनर्वसनाची सुमारे ८० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन वेळेत पूर्ण व्हावे आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही बैठकीत निर्देश देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, संगीत खरे, रुपेश साळुंके यांच्यासह रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारक उपस्थित होते. तसेच भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह नगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.


       
Tags: jalgaonMaharashtramumbaiPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

Next Post

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

Next Post
NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी
बातमी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

by mosami kewat
September 4, 2026
0

मुंबई : बस प्रवासातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रवासभाड्यातील सवलतीसाठी १ सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आल्याने...

Read moreDetails
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

September 4, 2026
महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

September 4, 2026
वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!

September 4, 2026
प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

September 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home