Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

हे सरकार केवळ ज्ञान देतयं; अंतरिम अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 1, 2024
in राजकीय
0
हे सरकार केवळ ज्ञान देतयं; अंतरिम अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका  !
       

युवक, महिला, गरीब आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली !

मुंबई : देशात काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणूका होणार असून त्याआधीचा भारत सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. याचं पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की, हे सरकार केवळ ज्ञान देत आहे पण, भारतीय युवा, गरिब आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वित्त मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानली अशी टीकाही त्यांनी केली आहे.

जर अर्थव्यवस्था चांगली असेल, तर मागील 9 वर्षात 12 लाख 88 हजार 293 अती श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला ? ‘व्हायब्रंट गुजरात’ मधील 7 लाख 25 हजार लोकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न का केला ? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

वास्तविक सरासरी उत्पन्न 50 % ने वाढल्याचा माहिती स्त्रोत काय आहे ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. PM- Kisan साठी उद्धृत केलेल्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती ही संशयास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


       
Tags: Budget2024modigovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितांच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला संगठन मजबूत करा.

Next Post

‘वंचित’ चे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर लातूर येथे संपन्न !

Next Post
‘वंचित’ चे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर लातूर येथे संपन्न !

'वंचित' चे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर लातूर येथे संपन्न !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बातमी

सलीम अली सरोवर वाचवण्यासाठी पुढाकार; वंचित बहुजन आघाडीच्या जरिना कुरैशी यांची महापौरांकडे मागणी

by mosami kewat
May 23, 2026
0

औरंगाबाद : औरंगाबादमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या सलीम अली सरोवराच्या (Salim Ali Lake) संवर्धनासाठी आता नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. वंचित...

Read moreDetails
भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !

भारतीय अर्थव्यवस्था (१): इक हवा का झोका आया, टूटा डालीसे फुल !

May 23, 2026
इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य 'बैलगाडी मोर्चा'; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

इंधन दरवाढी, महागाई आणि टंचाई विरोधात २५ मे रोजी वंचितचा अकोल्यात भव्य ‘बैलगाडी मोर्चा’; नियोजनासाठी सर्व तालुक्यांत बैठकांचे सत्र!

May 23, 2026
गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

May 23, 2026
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home