नांदेड: ‘लोक न्याय विकास आघाडी’च्या गटनेतेपदी इंजि. प्रशांत इंगोले यांची निवड
नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ...
नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ...
ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची 'रंगीत तालीम' व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, ...
हैदराबाद : एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया... तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी ...
- आकाश शेलार अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि AIMIM यांची झालेली युती ही फक्त स्थानिक राजकारणातील घटना नाही, तर ती महाराष्ट्राच्या ...
मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या ...
मुंबई : “मुस्लिम जनतेला आपले नेतृत्व पुढे यावे असे वाटते, मात्र एमआयएम (MIM) या भावनेचा चुकीचा फायदा घेत आहे,” अशी ...
मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई, पुणे, ...
अमरावती: 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो' या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येतो, मात्र अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत जे घडले, त्याने राजकीय ...
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे भोगाव येथे जातीय द्वेषातून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची तब्बल ४० एकर ऊस शेती जाळल्याची ...
संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी ...
लासुर : "सत्ताधाऱ्यांनी आजवर केवळ आश्वासनांची खैरात केली, पण शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न आजही कायम आहेत. आता केवळ आश्वासनं नको,...
Read moreDetails