‘ओला दुष्काळ जाहीर करा’ – मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पालकमंत्री यांना निवेदन
जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...
जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...
उस्मानाबाद : भूम-परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागांना आज वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते प्रविण रणबागुल यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड ...
जुलै ते सप्टेंबर महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेकडो एकरवरील खरीप पिके पूर्णपणे वाहून गेली. यात सोयाबीन, तूर, उडीद, ...
अहमदनगर : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके वाहून ...
अकोला : येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वचन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या ...
बीड : बीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्या-नाले ओसंडून वाहू लागल्याने ...
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, तसेच शेतकरी व नागरिकांच्या नुकसानीची योग्य ती भरपाई करण्यात यावी, या प्रमुख ...
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत, ही एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. राज्य सरकारने समुपदेशन केंद्र, शेतीमालाला ...
चंदीगड : पंजाबमध्ये आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले असून, राज्यातील २३ जिल्ह्यांमधील २० लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुरामुळे ...
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्हा ...
- सुशांत कांबळे आजपर्यंत राजकीय चर्चा-टीकेमध्ये आपण पाहतो की राज्यातील काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते वंचित बहुजन आघाडीबद्दल...
Read moreDetails