अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्हा ...
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्हा ...
अहमदनगर : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या नेवासा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली ...
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, ...
अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वडुले गावात आत्महत्या केलेल्या तरुण शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ...
वाशीम : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिसोड, वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा ...
चौथ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..! - संपत देसाई संशोधनाच्या क्षेत्रात काम करून नाव लौकिक मिळविणारे अनेक संशोधक आपण पाहतो. त्यांची त्यांच्या ...
कर्जमाफीच्या आश्वासनावरून वंचित बहुजन आघाडीची सरकारवर टीका अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले गावात बाबासाहेब सुभाष सरोदे या तरुण शेतकऱ्याने ...
नागपूर : ज्येष्ठ कृषी अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते अमिताभ पावडे यांचे नागपुरात एका रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. सोमवारी (१९ ...
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणीच्या नावाखाली सेरेटीका आणि रिनिवल यांसारख्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन ...
औरंगाबाद : कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, गेल्या साडेसहा महिन्यांत (१ जानेवारी ते ११ ...
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर...
Read moreDetails