Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पाटील समाज मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सत्कार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 14, 2023
in बातमी
0
पाटील समाज मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सत्कार !
       

अकोला : अकोल्यातील कानशिवनी येथे पाटील समाजाच्या वतीने सांप्रदायिक संत मंडळींचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. आंबेडकरांचा टाळ व वीणा देवून स्वागत करण्यात आले. यावेळी कोरोना काळात विठ्ठल मंदिर खुले केले म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार देखील करण्यात आला.

संसदेवरील हल्ल्यावर ॲड.आंबेडकरांची प्रतिक्रिया –

 सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे.तिथे जी जुनी वॉच अँड वॉर्ड ची सुरक्षा व्यवस्था होती ती अत्यंत मजबूत होती. ती मध्यंतरी दिल्ली पोलिसांना देण्यात आली. आणि त्यानंतर या घटना घडताना दिसत आहेत. अतिसंवेदनशील केंद्राची सुरक्षा लोकल सुरक्षा व्यवस्था करू शकत नाही.
संसदेत घुसलेल्या तरुणांची कोर्ट केस व्हावी, शिक्षा कायम झाल्यास त्यांची शिक्षा माफ व्हावी.

मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीत लोकचं ठरवतील –

राज्यात शांतता हवी असेल तर ॲड. प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा असे विधान आमदार बच्चू कडू यांनी काल नागपूर येथील अधिवेशनात केले. यावर मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीत लोकचं ठरवतील. असे ॲड आंबेडकरांनी म्हटले आहे.


       
Tags: AkolaBachchu KaduPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दहावी पास अजित पवारांनी केला विद्यार्थ्यांचा अपमान; वंचित आक्रमक!

Next Post

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्व शिकायला हवं- वंचित बहुजन आघाडीचा सल्ला.

Next Post
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्व शिकायला हवं- वंचित बहुजन आघाडीचा सल्ला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्व शिकायला हवं- वंचित बहुजन आघाडीचा सल्ला.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
बातमी

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

by Akash Shelar
April 19, 2026
0

नांदेड : मराठी साहित्यात सामाजिक जाणीवा, परिवर्तनवादी दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या ‘अंतरीचे दीप’ या सर्जनशील साहित्यसंग्रहास यंदाचा...

Read moreDetails
कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

April 19, 2026
काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

April 19, 2026
दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

April 19, 2026
राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home