Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: ‘जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!’ – ॲड प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
October 7, 2025
in बातमी, सामाजिक
0
जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: 'जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!' - ॲड प्रकाश आंबेडकर

जातीवाचक अपमानामुळे १६ वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या: 'जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय शांत बसणार नाही!' - ॲड प्रकाश आंबेडकर

       

नवी मुंबई : ऐरोली येथील एका १६ वर्षीय चांभार समाजातील मुलीने शाळेत परीक्षा देत असताना झालेल्या सार्वजनिक जातीवाचक अपमानामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापिका देशमुख यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना वाचवणाऱ्या पोलीस यंत्रणेला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगलाच चपराक दिला आहे.

मृत मुलीला न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले की, “मृत मुलीच्या मारेकरी मुख्याध्यापिका देशमुख यांना जन्मठेप किंवा फासावर चढवल्याशिवाय तसेच योग्य ती कडक शिक्षा केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.”

जातीवाचक अपमानामुळे एका शाळकरी मुलीला आपले जीवन संपवावे लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


       
Tags: crimeMaharashtranavi mumbaipolicePrakash AmbedkarschoolteacherVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Crime : रायबरेलीत चोरीच्या संशयावरून दलित तरुणाची जमावाकडून हत्या; ॲड. आंबेडकरांची तीव्र प्रतिक्रिया

Next Post

विकासाच्या गदारोळात हरवलेली रोजगार निर्मिती…

Next Post
विकासाच्या गदारोळात हरवलेली रोजगार निर्मिती...

विकासाच्या गदारोळात हरवलेली रोजगार निर्मिती...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!
बातमी

चीनचा अरुणाचल प्रदेशातील भारतीय भूभागावर कब्जा; केंद्र सरकार गप्प का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींना सवाल!

by mosami kewat
July 8, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी अरुणाचल प्रदेशातील तकसिंग भागातील भारतीय भूभागावरील चिनी अतिक्रमणाबाबत केंद्र...

Read moreDetails
प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

प्रश्नांची मूळ कारणे विसरलेला समाज!

July 8, 2026
मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन

मालेगाव: कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; मनपा प्रशासनाला दिले निवेदन

July 8, 2026
आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026
BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन

BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन

July 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home