Uncategorized

रेणापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या रेणापूर तालुका कार्यकारिणीची बैठक व्हटी (ता. रेणापूर) येथे पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली...

Read moreDetails

लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनासाठी लातूर येथे एक विशेष बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails

वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांची ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट!

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वडुले गावात आत्महत्या केलेल्या तरुण शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका‎‎

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात...

Read moreDetails

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – वंचित बहुजन आघाडीची मदतची मागणी

वाशीम : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिसोड, वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले – बौद्ध एम. एम. भरणे‎

‎परभणी : परभणी येथील राहुल नगरमधील विशाखा बुद्ध विहारात आयोजित वर्षावास कार्यक्रमात ज्येष्ठ बौद्ध एम. एम. भरणे यांनी डॉ. बाबासाहेब...

Read moreDetails

पावसाचा कहर: पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर; भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू‎‎

पुणे : राज्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुणे घाट परिसरासाठी...

Read moreDetails

हिंगणघाटमध्ये दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना, शहरात भीतीचं वातावरण

‎‎हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहराला गेल्या दोन दिवसांपासून दोन वेगवगळ्या घटनांनी हादरवून सोडलं आहे. पोळ्याच्या सणादरम्यान दोन दिवसांत दोन...

Read moreDetails

निर्यात करणाऱ्या एमएसएमई / शेतकऱ्यांचे भवितव्य ?

संजीव चांदोरकर (१९ ऑगस्ट २०२५) डोनाल्ड ट्रम्प प्रणित आयात कर युद्धामध्ये सर्वात जास्त फटका निर्यातीवर निर्भर असणाऱ्या उत्पादक युनिट्सना /...

Read moreDetails
Page 12 of 23 1 11 12 13 23
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी बुद्धाचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे गरजेचे – विजय चौरपगार

अकोला: आदर्श समाज घडवण्यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माचे तत्वज्ञान घराघरात पोहोचवणे काळाची गरज आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts