Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 25, 2023
in राजकीय
0
इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलले ?
       

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी आमची शून्य चर्चा आहे. आमची चर्चा शिवसेना(उ. बा. ठा) यांच्यासोबत आहे. त्यामध्ये आमचं आधीच ठरलं आहे की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली नाही तर आपण 50-50 टक्के जागांवर लढणार असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कसलीही चर्चा नाही. आम्ही इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी पत्र पाठवले होते मात्र त्यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. टिल्लू पिल्लू यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या काही नेत्यांवर टीका देखील केली आहे.

नागपूर येथे मनुस्मृती दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय स्त्री मुक्तीदिन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.


       
Tags: CongressindiaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वैदिक परंपरा विषमतावादी, तर संतांची परंपरा बंधुत्वाची -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

नाहीतर नरेंद्र मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही- ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎‎‎‎
बातमी

कर्जबाजारी शेतकरी आत्महत्याप्रकरणी पीडित कुटुंबाला मदत व नोकरी द्यावी – वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎‎‎‎

by mosami kewat
September 1, 2025
0

अहमदनगर : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या नेवासा तालुक्यातील वडगाव येथील शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली...

Read moreDetails
सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

September 1, 2025
नांदेड शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नाशिक शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

September 1, 2025
म्हाडा लॉटरी : औरंगाबादमध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली! ‎ ‎

म्हाडा लॉटरी : औरंगाबादमध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली! ‎ ‎

September 1, 2025
Afghanistan earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

Afghanistan Earthquake : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, ६०० हून अधिक बळी, शेकडो जखमी

September 1, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home