Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी १८ जुलैपासून – उच्च न्यायालय

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 12, 2025
in Uncategorized
0
मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी १८ जुलैपासून – उच्च न्यायालय
       

मुंबई – मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या २०२४ च्या कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या १८ जुलैपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती मुंबई खंडपीठाने बुधवारी दिली. या प्रकरणात राज्य सरकारने यापूर्वीच दिलेले निवेदन अद्याप लागू असून, त्यानुसार हा कायदा वापरून कोणी शैक्षणिक प्रवेश किंवा सरकारी नोकरीसाठी अर्ज केल्यास त्यावर पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती कार्यवाहीच लागू राहणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हालचाल सुरु करण्यात आली आहे. १३ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते की, २०२५ च्या NEET परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कावर परिणाम होऊ नये म्हणून या याचिकांवर त्वरीत सुनावणी करण्यात यावी. त्यानंतर दोनच दिवसांत, म्हणजे १५ मे रोजी, न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे, एन. जे. जमादार आणि संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाची स्थापना झाली. याच खंडपीठाने बुधवारी सुनावणीला सुरुवात केली आहे.

मराठी आरक्षण कायदा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा कायदा असणार आहे. २०२४ मध्ये मंजूर झालेल्या या कायद्याद्वारे महाराष्ट्रातील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले. हा कायदा लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला होता. यामुळे मराठा आरक्ष हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा विषय राहिलेला आहे.


       
Tags: finalHearingHigh CourtJuly 18MaharashtraMarathareservation
Previous Post

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला थेट अमेरिकेचं ‘आर्मी डे’च्या कार्यक्रमाचे निमंत्रण

Next Post

आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय

Next Post
आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट – रेल्वेचा निर्णय

आता आधार असेल तरच रेल्वेच तात्काळ तिकिट - रेल्वेचा निर्णय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home