Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

       

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 8 येथील वाहतूक सिग्नल शाळेच्या वेळेत सुरू करण्यात यावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईच्या वतीने रबाळे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पावळे यांना निवेदन देण्यात आले.
‎
‎सकाळी शाळेच्या वेळेत हा सिग्नल बंद असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक पावळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनात, सकाळी 7 वाजता सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक तुकाराम पावळे यांनी लवकरच सिग्नल सुरू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव अजय शिंदे, उपाध्यक्ष दीपक बाणाईत, सचिव संदेश हत्तर्गे, सदस्य संदीप वाघमारे आणि मल्लिनाथ सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: navi mumbaipoliceschoolvbaforindia
Previous Post

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

Next Post

यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post
यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
September 1, 2026
0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त राज्यस्तरीय परिषदेत बोलताना भटक्या-विमुक्त समूहाला स्वाभिमानाची आणि...

Read moreDetails
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026
‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

‘गाव तिथे शाखा’ मोहिमेला ठाणे जिल्ह्यात प्रतिसाद; विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

September 1, 2026
सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

सारसी येथे प्रवेशद्वारासाठी बौद्ध बांधव आक्रमक!आंदोलकांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने प्रशासनाविरोधात संताप; बैठकीवर बहिष्कार

September 1, 2026
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home