यवतमाळ : पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार रस्त्याचे काम तात्काळ करा; अन्यथा जनआंदोलन!
यवतमाळ : उमरखेड शहरातील पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ...
यवतमाळ : उमरखेड शहरातील पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ...
नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ...
हैदराबाद : एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला अफाट माया... तेलंगणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी ...
- आकाश शेलार अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि AIMIM यांची झालेली युती ही फक्त स्थानिक राजकारणातील घटना नाही, तर ती महाराष्ट्राच्या ...
मालेगाव: वडनेर खाकुर्डी (ता. मालेगाव) येथे मातंग समाजातील एका कुटुंबावर जातीय द्वेषातून अमानुष अत्याचार करण्यात आले होते. या घटनेत केलेल्या ...
तिवसा : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने काटसूर गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा ...
मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी बहुप्रतिक्षित आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई, पुणे, ...
अमरावती: 'राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो' या उक्तीचा प्रत्यय अनेकदा येतो, मात्र अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत जे घडले, त्याने राजकीय ...
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे भोगाव येथे जातीय द्वेषातून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची तब्बल ४० एकर ऊस शेती जाळल्याची ...
संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी ...
नागपूर : नगर पंचायत बहादुरा हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरगुती कचऱ्याचे संकलन दररोज होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे....
Read moreDetails