Tag: Political

जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

जालना : मौजे भोगगाव, ता. घनसावंगी येथे जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची सुमारे ४० एकर ऊस शेती जाळल्याची गंभीर घटना ...

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ. हर्षदीप कांबळे 

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ. हर्षदीप कांबळे 

महाडमध्ये समतादुतांची दोनदिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा  पुणे : बार्टीचे समतादूत हे संपूर्ण राज्यात शासनाच्या तसेच सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध ...

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना जाहीर पाठिंबा

औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना पाठिंबा

औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये एक अनपेक्षित राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या ...

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

अकोला : अमरावतीच्या चांदुर रेल्वे निवडणुकीत शानदार यश मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश ...

काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली - प्रकाश आंबेडकर

काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली – प्रकाश आंबेडकर

मुंबई : काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा ...

अकोला पॅटर्न पोहचला संपूर्ण महाराष्ट्रात - भास्कर भोजने

अकोला पॅटर्न पोहोचला संपूर्ण महाराष्ट्रात – भास्कर भोजने

- भास्कर भोजनेकोकणातील कणकवली, प. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, बारामती, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, प. विदर्भातील अकोला यवतमाळ, अमरावती,बुलढाणा, पुर्व ...

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूच्या नादात त्यांनी भारताला एकही मित्र ठेवला नाही. ऑपरेशन सिंदूर युद्धाच्या वेळेस एक देश ...

शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध - चेतन गांगुर्डे

शीतल मोरे प्रकरणात कारवाईचा विलंब; कारवाई न केल्यास सिव्हिल सर्जन कार्यालयातच करू वर्षश्राद्ध – चेतन गांगुर्डे

नाशिक : मयत शीतल मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात मुख्य दोषींवर अद्यापही कारवाई न झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी ...

पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!

पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!

पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर भाजपने तीव्र आरोप केले होते, त्याच काशिनाथ चौधरीला ...

Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

Akola : सुजात आंबेडकरांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचा निर्धार

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा अकोला येथे चर्चा दौरा सुरू आहे. अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी ...

Page 16 of 21 1 15 16 17 21
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts