Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

mosami kewat by mosami kewat
September 28, 2025
in Uncategorized, बातमी
0
Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
       

चेन्नई : तमिळ अभिनेता आणि नव्याने राजकारणात उतरलेले थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी होऊन किमान ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

राजकारणात ‘एन्ट्री’ केलेले ‘तमिझगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रचारसभांना सुरुवात केली आहे. सभा शनिवारी करूर येथे आयोजित करण्यात आली होती. विजय यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारो चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. (Thalapathy Vijay)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने आणि ती अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. गर्दीचा प्रचंड दाब वाढल्याने अनेक लोक खाली कोसळले आणि त्यांच्यावर लोक पडल्याने ही दुर्घटना घडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच विजय यांनी आपले भाषण तात्काळ थांबवले.


       
Tags: actorBollywoodElectionhospitalpoliticsPublictamilnaduthalapathy vijay
Previous Post

Ladakh Protest : सोनम वांगचुक यांच्या संघर्षाला पाठिंबा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home