भाजपचा मनसुबा लोकशाही संपवण्याचा! ५ हजार रुपयांसाठी लोकशाही स्मशानात नेणार का? – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल
कोल्हापूर : "देशातील लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय पक्ष जिवंत राहणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भारतीय जनता पक्ष इतर सर्व राजकीय पक्ष ...
कोल्हापूर : "देशातील लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय पक्ष जिवंत राहणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भारतीय जनता पक्ष इतर सर्व राजकीय पक्ष ...
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एका हतबल शेतकऱ्याला आपले कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी ...
संजीव चांदोरकर गेली काही दशके अर्थव्यवस्था विषयक ज्या चर्चा होतात त्यांचा मागोवा घ्या. आपल्याला हे जाणवेल की अशा चर्चा खालील ...
पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने'साठी ऑनलाईन अर्ज करण्याची ...
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या नशिबी आलेले हे दुःख पाहून आज माणुसकीही ओशाळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर ...
श्रीरामपूर : "न्याय हक्काआड सरकार आले तर बंड करा, पण अन्याय सहन करू नका," हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक संदेश ...
आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध ...
कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात एका मोठ्या 'विजयी ...
पैठण : पैठण तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पैठण तालुका अध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने अशोक वाटिका येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सामाजिक भान ...
लातूर : चाकूर तालुक्यातील जानवळ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या प्रचाराने आता वेग घेतला...
Read moreDetails