वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक

वंचित बहुजन आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरू; जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची नागपूरमध्ये बैठक

नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीच्या दृष्टीने ...

रमाई आवास योजनेतील ₹३.०७ कोटींचा निधी अडवला; वंचित बहुजन आघाडीने केली चौकशीची मागणी

रमाई आवास योजनेतील ₹३.०७ कोटींचा निधी अडवला; वंचित बहुजन आघाडीने केली चौकशीची मागणी

बीड : अंबाजोगाई नगर परिषद रमाई आवास घरकुल योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ...

SSC परीक्षांमधील गोंधळ: वंचित बहुजन आघाडीचा विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आंदोलनाचा इशारा

SSC परीक्षांमधील गोंधळ: वंचित बहुजन आघाडीचा विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांचा आंदोलनाचा इशारा

‎मुंबई : गेल्या चार दिवसांपासून स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या परीक्षांमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षक संतप्त झाले ...

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल

शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी FIR दाखल;चौकशी समिती गठीत होणार

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती मुंबई : परभणीतील शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ...

जेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जन्माला आला नव्हता; तेव्हा भारिप बहुजन महासंघाचे चंद्रपूरचे एक प्रमुख कार्यकर्ते प्रा. एस.टी. सरांसारखे सहकारी स्थानिक दैनिकं, अनियकालिकात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत होते.

दस्तऐवज चळवळीचा….३२ वर्षांपूर्वीचा….

प्रकाश आंबेडकरांनाच खरा प्रकाश दिसला प्रा.एस.टी. चिकटे, दादमहल, चंद्रपूर (प्रास्ताविक : जेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जन्माला आला नव्हता; तेव्हा भारिप ...

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विशिष्ट ध्येय्याने झपाटलेले दोन-चार तरुण जरी एकत्र आले, तरीही चळवळ जन्माला येते. एकेक करत कार्यकर्ते जोडत जाते आणि फोफावतेही. ते तरुण समाजाची आशा बनतात.

माणूस हाच केंद्र बिंदू!..प्रा. एस. के. जोगदंड वैचारिक बांधिलकी, पक्ष शिस्त, नेत्याला कायम साथ…एक आदर्श!

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विशिष्ट ध्येय्याने झपाटलेले दोन-चार तरुण जरी एकत्र आले, तरीही चळवळ जन्माला येते. एकेक करत ...

भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?

भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?

महाराष्ट्रात चर्चेत असलेले जनसुरक्षा विधेयक विधानसभेत नुकतेच एकमताने संमत झाले? सिपीएमचे एकमेव आमदार सोडल्यास सारे कॉंग्रेस, सच्चे-महान धर्मनिरपेक्षतावादी, संविधान रक्षणकर्ते ...

अहिल्यानगर : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन; कामकाज ठप्प

अहिल्यानगर : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन; कामकाज ठप्प

अहिल्यानगर – जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे ...

Page 29 of 167 1 28 29 30 167
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

आरक्षण : वास्तव आणि विपर्यास

संपादक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकरपरीक्षक : अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) भारतातील आरक्षण हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून सामाजिक...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts