ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 8 येथील वाहतूक सिग्नल शाळेच्या वेळेत सुरू करण्यात यावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबईच्या ...

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी ...

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

‎भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केली आहे. नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी आता ...

किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

किसन चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटोदा येथे विविध प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल मोर्चा

‎‎बीड : पाटोदा तालुक्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटोदा येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या ...

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार' म्हणत केले स्मरण

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार’ म्हणत केले स्मरण

मुंबई : महान साहित्यिक, लोककवी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. ...

बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला

बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला

बारामती - बारामती येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती-इंदापूर मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला ...

Malegaon Bomb Blast Case : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

Malegaon Bomb Blast Case : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

मुंबई : 2008 मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर ...

IND vs ENG: लॉर्ड्सवरील चेंडू बदल वाद चिघळला; भारताची आयसीसीकडे तक्रार, पंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

IND vs ENG: लॉर्ड्सवरील चेंडू बदल वाद चिघळला; भारताची आयसीसीकडे तक्रार, पंचांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेंडू बदलण्यावरून मोठा वाद निर्माण ...

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भात सतर्कतेचा इशारा, धरणांमधून विसर्ग घटला

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भात सतर्कतेचा इशारा, धरणांमधून विसर्ग घटला

‎राज्यात पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी, अनेक ठिकाणी ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे, ज्यामुळे श्रावणातील आल्हाददायक वातावरणाचा ...

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडीची सत्ता!

सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भोंगे यांची निवड अकोला : अकोला जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ...

Page 206 of 342 1 205 206 207 342
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे पार पडली. पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी मतदानातून नवीन...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts