’संविधान का बदलावे?’ या नावाने पुस्तक प्रकाशित करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
पुणे : अॅड. शिवाजी कोकणे नामक एका व्यक्तीने 'संविधान का बदलावे?' या पुस्तकाचे लेखन केले असून त्याचे प्रकाशन पुण्यात ठेवले ...
पुणे : अॅड. शिवाजी कोकणे नामक एका व्यक्तीने 'संविधान का बदलावे?' या पुस्तकाचे लेखन केले असून त्याचे प्रकाशन पुण्यात ठेवले ...
अकोला : खामगाव, बुलढाणा येथील रहिवासी रोहिण पैठणकर यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची ...
कोल्हापूर : दाटून आलेल्या ढगांनी कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असली तरी, धरणक्षेत्रात ...
डॉ. सुधाकर शेलारसमाजमाध्यमावर परवा एक व्हिडिओ पाहून उद्विग्न झाल्या मनाला दया पवार यांची धरणावरची ही कविता आठवली.'बाई मी धरण धरण ...
जितरत्न उषा मुकूंद पटाईतमहाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभा, विधान परिषदेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक संमत केले. गेल्या वर्षभरापासून या विधेयकावरून चर्चा ...
नवी मुंबई : सीवूड्स परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) दुर्लक्षाविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA) आज पालिका आयुक्त कैलास ...
डिजिटल व्यवहारांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांसाठी नवीन नियम लागू होतील, ज्यामुळे ...
कोल्हापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने वंचित समाजातील युवक-युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी विशेष उद्योजकता शिबिर आयोजित केले ...
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने एक बनावट टेलिग्राम अकाउंट तयार करून त्याद्वारे फसव्या लिंक्स ...
लातूर : वंचित बहुजन आघाडी (वंबआ) उदगीर यांच्या वतीने शहरात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध समाज घटकांतील ...
नवी दिल्ली / वॉशिंग्टन : भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या मूल्यांवरच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित...
Read moreDetails