Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्याहिंसेवर काँग्रेससह भाजपचे मौन का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 10, 2025
in राजकीय
0
बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्याहिंसेवर काँग्रेससह भाजपचे मौन का?
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे

मुंबई : बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्यावर होणाऱ्या हिंसा आणि भेदभावावर कोणीच काही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस दोघेही शांत का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बांगलादेशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धार्मिक अल्पसंख्याक बौद्ध आहेत. ज्यांना भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. परंतु, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही सोयीस्करपणे गप्प का आहेत.

बांगलादेशच्या चितगाव हिल ट्रॅक्ट्स (CHTs) मध्ये चकमा समुदायातील आदिवासींवर पद्धतशीरपणे हल्ले करण्यात आले आहेत. त्यांची घरे जाळण्यात आल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

बौद्धांप्रमाणेच ते देखील बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी भाजप आणि काँग्रेसच्या गोष्टींमधून गायब का आहे, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच या समुहांच्या मानवी हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


       
Tags: bjpBuddhistCongressPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने विविध स्पर्धा !

Next Post

फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

Next Post
फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

by mosami kewat
March 14, 2026
0

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 14, 2026
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

March 14, 2026
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

March 14, 2026
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home