Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्याहिंसेवर काँग्रेससह भाजपचे मौन का?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 10, 2025
in राजकीय
0
बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्याहिंसेवर काँग्रेससह भाजपचे मौन का?
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे

मुंबई : बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्यावर होणाऱ्या हिंसा आणि भेदभावावर कोणीच काही बोलत नाही. भाजप आणि काँग्रेस दोघेही शांत का आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बांगलादेशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धार्मिक अल्पसंख्याक बौद्ध आहेत. ज्यांना भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. परंतु, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही सोयीस्करपणे गप्प का आहेत.

बांगलादेशच्या चितगाव हिल ट्रॅक्ट्स (CHTs) मध्ये चकमा समुदायातील आदिवासींवर पद्धतशीरपणे हल्ले करण्यात आले आहेत. त्यांची घरे जाळण्यात आल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

बौद्धांप्रमाणेच ते देखील बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांसाठी भाजप आणि काँग्रेसच्या गोष्टींमधून गायब का आहे, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच या समुहांच्या मानवी हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


       
Tags: bjpBuddhistCongressPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने विविध स्पर्धा !

Next Post

फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

Next Post
फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
बातमी

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

by mosami kewat
July 22, 2025
0

‎मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read moreDetails
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

July 22, 2025
नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

July 22, 2025
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

July 22, 2025
प्रवाशांसाठी खुशखबर! आता 'भारत गौरव यात्रा' रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

July 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home