Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन

       

औरंगाबाद : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
‎
‎यावेळी बोलताना योगेश बन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‎
‎या अभिवादन कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पी. के. दाभाडे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, पश्चिम शहर उपाध्यक्ष शाहीर मेघानंद जाधव, करूणा जाधव, अजय मगरे, एस. पी. मगरे, रवी रत्नपारखे आदी उपस्थित होते.


       
Tags: Annabhau Satheaurangabadvbaforindia
Previous Post

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

Next Post

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

Next Post
ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

ऐरोलीत शाळेच्या वेळेत वाहतूक सिग्नल वेळेत सुरू करण्याची मागणी; वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
article

पुस्तक परीक्षण -जीवन चलने का नाम

by Tanvi Gurav
August 2, 2025
0

मनुष्य आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आयुष्यभर पळत असतो. या धावपळीच्या जीवनामध्ये जणू काही तो स्वतःला विसरून जातो, आपल्याला काय आवडतं?...

Read moreDetails
जेव्हा आजच्यासारखा सोशल मीडिया जन्माला आला नव्हता; तेव्हा भारिप बहुजन महासंघाचे चंद्रपूरचे एक प्रमुख कार्यकर्ते प्रा. एस.टी. सरांसारखे सहकारी स्थानिक दैनिकं, अनियकालिकात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत होते.

दस्तऐवज चळवळीचा….३२ वर्षांपूर्वीचा….

August 2, 2025
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विशिष्ट ध्येय्याने झपाटलेले दोन-चार तरुण जरी एकत्र आले, तरीही चळवळ जन्माला येते. एकेक करत कार्यकर्ते जोडत जाते आणि फोफावतेही. ते तरुण समाजाची आशा बनतात.

माणूस हाच केंद्र बिंदू!..प्रा. एस. के. जोगदंड वैचारिक बांधिलकी, पक्ष शिस्त, नेत्याला कायम साथ…एक आदर्श!

August 2, 2025
भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?

भाजप : जन सुरक्षा विधेयक, १९२५, कॉंग्रेस : महाराष्ट्र सुरक्षा दल विधेयक, १९८६, झाले की नाही दोघांचे ऐक्य? का?

August 2, 2025
बौद्धांनो सावधान – चहुबाजूंनी बौद्ध धोक्यात!

बौद्धांनो सावधान – चहुबाजूंनी बौद्ध धोक्यात!

August 2, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home