Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी व्यक्त केला संताप !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 20, 2023
in बातमी
0
आरक्षणांच्या आंदोलनांना हिंसक वळण देण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी – प्रा. अंजलीताई आंबेडकर
       

अकोला :शहरात १५ नोव्हेंबरला एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिच्या शरीराची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली होती.सदर घटनेची माहिती १७ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांना मिळताच त्यांनी यावर ऍक्शन घेत पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवले. या प्रकरणातील पीडीतेला खदान पोलीस ठाण्यात सुमारे १२ तास वैद्यकीय चाचणी शिवाय ताटकळत ठेवण्यात आले होते. यावर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अकोल्यातील हे महिला अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पीडीतेचे मुंडण केलेच नाही असे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आणि लोकमत ने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

कोणताही अत्याचार मग तो कौटोबीक असो किंवा सामाजिक तो राजकीय अत्याचारच असतो अशी स्त्री मुक्ती चळवळीची शिकवण आहे. जेव्हा स्त्री अत्याचार होतो तेव्हा चळवळ तिथल्या राज्यकर्त्यांना व प्रशासकांना धारेवर धरते तेव्हाच महिलांना न्याय मिळतो. मनुवादी विचारांचं सरकार असल्याने महिला अत्याचारांचे प्रकरण असंवेदनशीलपणे हाताळली जात आहेत हा आमचा गंभीर आरोप आहे. असेही त्या म्हटल्या आहेत.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarDevendra FadanvisEknath ShindeMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोला लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार – राजेंद्र पातोडे

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे निमंत्रण राहुल गांधी स्वीकारणार का ?

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर, संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण पाठवणार !

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे निमंत्रण राहुल गांधी स्वीकारणार का ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home