Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

उज्जैन प्रकरण; आपला समाज हा अमानवीय झाला आहे – अॅड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
September 28, 2023
in बातमी
0
जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर
       

उज्जैन: मध्यप्रदेश येथील उज्जैनमध्ये काल एक अमानवीय घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. त्या नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटल्यावर रक्तस्त्राव चालू असताना, ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत मदतीची याचना करत होती. लोकांनी बघ्याची भूमिका घेत त्यावर काहीच मदत न केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आपला समाज सध्या अमानवीय झाला आहे! समाजाने इथल्या स्त्रीवर दोनदा आघात केले. एक, जेव्हा तिचे लैंगिक शोषण झाले आणि मांसाच्या तुकड्यासारखे फेकले गेले आणि दुसरं, जेव्हा ती एका दारातून दुसऱ्या दारात गेली तेव्हा लोकांनी तिला हाकलून दिले. रक्तस्त्राव चालू असतांना, ती अर्धनग्न अवस्थेत, ती मदतीची याचना करत होती. त्या १२ वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर ह्या वर्तनाचा किती आघात झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. दोषी फक्त भाजपशासित सरकार नाही, तर इथली जनता आहे. ज्याने ती मदत मागत असतांना तिला मदतीचा हात नाकारला. या घटनेवर आपला समाज हा अमानवीय झाला आहे. असे ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी समजाची यावरील भूमिका आणि भाजप सरकारमध्ये घडलेल्या या क्रूर घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे.

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1707266972294246808?s=20


       
Tags: Prakash AmbedkarSocietyUjjain
Previous Post

कंत्राटी भरतीतून आरक्षणाला सुरुंग लावण्याचा डाव – सुजात आंबेडकर

Next Post

“जय श्रीराम”च्या नाऱ्यावरून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियाकडून मारहाण

Next Post
“जय श्रीराम”च्या नाऱ्यावरून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियाकडून मारहाण

"जय श्रीराम"च्या नाऱ्यावरून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियाकडून मारहाण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल
बातमी

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

by mosami kewat
September 3, 2026
0

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी...

Read moreDetails
वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

वडवणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पंचनामे करा; वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

September 3, 2026
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक: इराण , व्हीनेझुएला आणि आता कॅनडा ! 

September 3, 2026
पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

September 3, 2026
अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home