Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 3, 2024
in राजकीय
0
…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : घटक पक्ष भाजपमध्ये जाणार नाही हे मतदारांना आश्र्वासित करा

अकोला : आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलो, तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच सामना होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्र्वासित करण्यासाठी आणि काही घटक पक्षांचा इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत, त्यांनी या धर्मनिरपेक्ष मतदाराला आम्ही भाजपसोबत यापुढे युती करणार नाही, असे आश्र्वासित करावे. आणि घटक पक्षांना शक्य असेल, तर याचा लेखी मसुदा युतीच्या वेळी जाहीर करण्याचे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीला केले आहे.

6 आणि 7 मार्च रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मुंबई येथील बैठकीचे कोणतेही निमंत्रण नाही. पण शरद पवारांनी 6 तारखेला चर्चेसाठी बोलावले आहे.

आंबेडकर म्हणाले, बिहार किंवा उत्तर प्रदेशला प्रचाराला गेलो नाही, तरी तिथले 10 टक्के मतदान इथे बसून फिरवू शकतो. मला तिथे जाण्याची सुद्धा गरज नाही.


       
Tags: AkolaMaharashtramahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश !

Next Post

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात कर्ज २४ रुपयांवरुन ८४ रुपयांवर !

Next Post
मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात कर्ज २४ रुपयांवरुन ८४ रुपयांवर !

मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात कर्ज २४ रुपयांवरुन ८४ रुपयांवर !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मणिपूर: उखरूलमध्ये सशस्त्र गटांकडून घरांची जाळपोळ; तणावानंतर संचारबंदी लागू
बातमी

मणिपूर: उखरूलमध्ये सशस्त्र गटांकडून घरांची जाळपोळ; तणावानंतर संचारबंदी लागू

by mosami kewat
February 10, 2026
0

इम्फाळ: मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यातील लिटान सारेइखोंग गावात सोमवारी (दि. ९)  दुपारी पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. काही सशस्त्र गटांनी गावातील...

Read moreDetails
‘माझी जात मानव’; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव अधिकृतपणे ‘जातमुक्त’ घोषित!

‘माझी जात मानव’; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव अधिकृतपणे ‘जातमुक्त’ घोषित!

February 9, 2026
आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

February 9, 2026
कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले

कानपूरमध्ये १० कोटींच्या लॅम्बोर्गिनीचा थरार: तंबाखू व्यावसायिकाच्या मुलाने दुचाकीस्वाराला १० फूट हवेत उडवले

February 9, 2026
दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध; वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

February 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home