महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली
बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज ...
बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज ...
यवतमाळ : पुसद तालुक्यातील हिवळणी पालमपट येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर लावण्यात आलेल्या पंचशील ध्वज हटवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. ...
औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी आज औरंगाबादमध्ये एका धक्कादायक आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या ...
अकोला : राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात एक मोठी खळबळ उडाली आहे. अकोल्यात महापौर बसवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ...
मुंबई : माणुसकी आणि तत्परतेच्या जोरावर परभणी येथून गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीची सुखरूप सुटका करून त्यांना त्यांच्या ...
यवतमाळ : उमरखेड शहरातील पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहार या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ...
नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ...
जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे भोगाव येथे जातीय द्वेषातून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची तब्बल ४० एकर ऊस शेती जाळल्याची ...
- आकाश शेलार महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे फक्त जिंकले आणि हरले इतक्यापुरते मर्यादित नसतात. ते समाजाच्या राजकीय जाणीवेचे, संघर्षाचे आणि ...
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वारे वेगाने वाहू लागले असून, वॉर्ड क्र. १३९ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले ...
औरंगाबाद : भारत सरकारचे परराष्ट्र धोरण, संरक्षण करार आणि व्यापारी अटी यावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर...
Read moreDetails