महाराष्ट्र सरकार हे चोरांचे सरकार; ओला दुष्काळ न जाहीर केल्याने सरकारवर प्रकाश आंबेडकरांची टीका
अकोला : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न ...
अकोला : राज्यातील मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं आहे. यंदा शेतीचे उत्पन्न ...
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता, राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त ...
नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील किरोडी आणि लोहा या पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी आणि मलिकपेठ या दोन गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ...
पंढरपूर : देशात सर्वाधिक डाळिंब निर्यात करणाऱ्या पंढरपूरजवळील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे निर्यातक्षम डाळिंबाच्या ...
सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ...
यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आयोजित भव्य ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ ऐतिहासिक ठरला. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती, जनावरं, घरे, खत, बियाणे, शेतीमाल तसेच मशागतीची साधने वाहून गेल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ...
जामखेड : बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत आहे, देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असा रोखठोक सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राज्य ...
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ...
(सतत नकारात्मक चष्मे घेतलेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या कानाखाली आवाज काढणारी गेल ऑम्वेट यांची लेखणी. बौद्ध धम्मालाही धर्माच्या चौकटीत बसवून आरोप करणाऱ्या...
Read moreDetails