Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रामदास आठवले जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या; तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा – सर्वजित बनसोडे

mosami kewat by mosami kewat
October 13, 2025
in बातमी
0
रामदास आठवले जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या; तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा – सर्वजित बनसोडे
       

मुंबई : रामदास आठवले जर तुम्हाला बाबासाहेबांच्या विचारांची चिंता असेल तर तुमच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या; तुमचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे.

दोन दिवसांपासून खासदार रामदास आठवले सातत्याने वंचित बहुजन आघाडी, नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करत आहेत, त्यांना माझा सवाल आहे की, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाचे रक्षण करण्याऐवजी आरपीआयमध्ये फूट पाडून स्वतःचा स्वतंत्र गट निर्माण केला आहे.

जर रामदास आठवले यांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असेल, तर पहिले त्यांनी आपले मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि आरपीआय गटाचा भाजपशी असलेला संबंध तोडावा.

जर आंबेडकरी ऐक्याचा खरा विचार असेल, तर आरपीआयमधून फूट पाडून तयार झालेला त्यांचा गट वंचित बहुजन आघाडीत विलीन करावा.

भविष्यातील निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली काम करण्याची प्रतिज्ञा करावी, असे आवाहन सर्वजित बनसोडे यांनी दिले आहे.


       
Tags: ElectionMaharashtramumbaipoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या शिबिराचा उत्साहात समारोप; जगदीश गवई यांची उपस्थिती

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर-शिक्षक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद’ बैठक!

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर-शिक्षक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद’ बैठक!

स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर-शिक्षक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची 'संवाद' बैठक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू
बातमी

दिवे घाटात भीषण दुर्घटना : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन वारकऱ्यांचा मृत्यू

by mosami kewat
July 13, 2026
0

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरात रविवारी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या...

Read moreDetails
वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाची मागणी मान्य; वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण लढ्याला मोठे यश

July 13, 2026
‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

July 13, 2026
वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

July 13, 2026
माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

July 13, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home