Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 17, 2024
in राजकीय
0
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?
       

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या “भारत जोडो न्याय” यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले आहे. ॲड. आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारले का ? तर नाही मात्र, त्यांनी सशर्त हे निमंत्रण स्वीकारले आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.

ॲड. आंबेडकरांनी राहुल गांधींना याबाबत पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणे कठीण जाईल यावर भर दिला आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीला अद्याप INDIA आघाडी आणि महाविकास आघाडीचा भाग नाहीये.

त्यामुळे INDIA आणि महाविकास आघाडीमध्ये सामील न होता यात्रेत सामील झाल्यामुळे माध्यमांतून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पूर्ण झालेली नाही. हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही अडचणीचे ठरू शकते.

म्हणून, प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना विनंती केली आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला INDIA आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी आमंत्रण पाठवावे.


       
Tags: Bharat Jodo Nyay YatraCongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !

Next Post

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

Next Post
प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
बातमी

Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

by mosami kewat
September 16, 2025
0

मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी...

Read moreDetails
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाची छापेमारी; कोहिनूर आणि मित्तल ग्रुपवर छापे

September 16, 2025
महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार: मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भालाही तडाखा; ‘या’ जिल्ह्यांना पुराचा फटका

September 16, 2025
मोदी "द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!" ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मोदी “द्वेष, जातिवाद आणि मृत्यूचा सौदागर!” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

September 16, 2025
बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

बुद्धगया, महू, दीक्षाभूमी मुक्तीसाठी उद्या देशव्यापी जनआक्रोश आंदोलन; मुंबईत डॉ. भीमराव आंबेडकर करणार नेतृत्व

September 16, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home