Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 17, 2024
in राजकीय
0
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रण नाकारले आहे ?
       

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या “भारत जोडो न्याय” यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले आहे. ॲड. आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारले का ? तर नाही मात्र, त्यांनी सशर्त हे निमंत्रण स्वीकारले आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.

ॲड. आंबेडकरांनी राहुल गांधींना याबाबत पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणे कठीण जाईल यावर भर दिला आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीला अद्याप INDIA आघाडी आणि महाविकास आघाडीचा भाग नाहीये.

त्यामुळे INDIA आणि महाविकास आघाडीमध्ये सामील न होता यात्रेत सामील झाल्यामुळे माध्यमांतून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युतीची अटकळ बांधली जाईल, जी अद्याप पूर्ण झालेली नाही. हे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसाठीही अडचणीचे ठरू शकते.

म्हणून, प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना विनंती केली आहे की, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला INDIA आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी आमंत्रण पाठवावे.


       
Tags: Bharat Jodo Nyay YatraCongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण !

Next Post

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

Next Post
प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

प्रकाश आंबेडकर राम मंदिर उद्घाटनाला जाणार नाहीत !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर
Uncategorized

ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
May 8, 2026
0

Mumbai : पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

Read moreDetails
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप

May 7, 2026
तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी TVK ने साधला विविध राजकीय पक्षांशी संवाद 

May 7, 2026
अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

अकोल्यातील वंचितच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे निधन; अंजलीताई आंबेडकरांकडून भावूक श्रद्धांजली

May 7, 2026
सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

May 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home