Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे? – अंजलीताई आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 12, 2024
in Uncategorized
0
आरक्षणांच्या आंदोलनांना हिंसक वळण देण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी – प्रा. अंजलीताई आंबेडकर
       

अकोला : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सवाल उपस्थित करत म्हटले आहे की, प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे? तुमचे नेमलेले नेते भाजपच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळे आता आम्ही कोणाशी बोलावे?

2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीशी युतीच्या चर्चेसाठी नेमले होते. मात्र, तेच भाजपमध्ये गेले.

2024 च्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने केवळ चर्चेसाठी नव्हे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही नेमले होते. पण, ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यांना आघाडीच्या चर्चा करण्यासाठी काँग्रेस पुढे करीत आहे, तेच नेते भाजपकडे जात असल्याने आम्ही कोणाशी बोलावे, हे आता काँग्रेसने आम्हाला सांगावे, असे अंजलीताई आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


       
Tags: Anjalitai AmbedkarCongressmahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महाविकास आघाडी मजबूत राहील!

Next Post

‘वंचित’ ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

Next Post
‘वंचित’ ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

'वंचित' ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home