Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे? – अंजलीताई आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 12, 2024
in Uncategorized
0
आरक्षणांच्या आंदोलनांना हिंसक वळण देण्याची इथल्या राज्यकर्त्यांची खेळी – प्रा. अंजलीताई आंबेडकर
       

अकोला : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी सवाल उपस्थित करत म्हटले आहे की, प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे? तुमचे नेमलेले नेते भाजपच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळे आता आम्ही कोणाशी बोलावे?

2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीशी युतीच्या चर्चेसाठी नेमले होते. मात्र, तेच भाजपमध्ये गेले.

2024 च्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने केवळ चर्चेसाठी नव्हे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणूनही नेमले होते. पण, ते देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ज्यांना आघाडीच्या चर्चा करण्यासाठी काँग्रेस पुढे करीत आहे, तेच नेते भाजपकडे जात असल्याने आम्ही कोणाशी बोलावे, हे आता काँग्रेसने आम्हाला सांगावे, असे अंजलीताई आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


       
Tags: Anjalitai AmbedkarCongressmahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

महाविकास आघाडी मजबूत राहील!

Next Post

‘वंचित’ ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

Next Post
‘वंचित’ ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

'वंचित' ला B टीम म्हणणारे राजकारणी भाजपची पूर्ण A टीम : सिद्धार्थ मोकळे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

by mosami kewat
March 14, 2026
0

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 14, 2026
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

March 14, 2026
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

March 14, 2026
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home