बातमी

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...

Read moreDetails

UAPA विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार –ॲड. प्रकाश आंबेडकर यांची माहिती

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने UAPA कायद्याविरोधात दाखल केलेली याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च...

Read moreDetails

सानपाड्यातील धोकादायक चेंबरला झाकण बसवले; वंचित बहुजन आघाडी व पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश

सानपाडा येथील बस स्थानकासमोर कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असलेला धोकादायक चेंबर अखेर झाकण्यात आला आहे. या खुल्या चेंबरमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर...

Read moreDetails

कोनाळीत बाबासाहेबांच्या झेंड्याचा अपमान; वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध व आंदोलनाचा इशारा

कोनाळी - कोनाळी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त २०२३ मध्ये लावण्यात आलेला पंचशील झेंडा हटवण्याचा आदेश सीईओ यांनी...

Read moreDetails

सोलापूर : अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी मागणी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या सांगता मिरवणुकीस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी लेखी मागणी वंचित बहुजन आघाडी सोलापूर...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडीची जन सुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी

‎लातूर : महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका...

Read moreDetails

रासायनिक खतांच्या (युरिया) तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त; वंचित बहुजन आघाडीचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

‎चांदवड : चांदवड तालुक्यात रासायनिक खतांच्या, विशेषतः युरियाच्या, तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे शेती कामांना मोठा फटका बसत...

Read moreDetails

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीचे अनोखे आंदोलन

मुंबई : मुंबईतील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, आज (१७ जुलै २०२५) वंचित बहुजन महिला आघाडीने भांडुप येथे एस...

Read moreDetails

जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!

सभागृहात बाजू न मांडल्यामुळे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमीन पटेल यांना हायकमांडची नोटीस! मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेले...

Read moreDetails

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा भयावह आकडा: साडेसहा महिन्यांत ५४३ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

‎‎औरंगाबाद : कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, गेल्या साडेसहा महिन्यांत (१ जानेवारी ते ११...

Read moreDetails
Page 127 of 195 1 126 127 128 195
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

अहिल्यानगर: जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी गेल्या तीन वर्षांपासून खर्च न झाल्याचा...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts