क्रिकेटच्या इतिहासात एक अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय घटना घडली आहे. वेस्ट इंडिजसारखा एकेकाळचा बलाढ्य संघ एका आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 27...
Read moreDetailsकोल्हापूर - कोल्हापुरातील प्रमुख जलस्रोत असलेल्या कळंबा तलावामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळपासून तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. या ओव्हरफ्लोमुळे...
Read moreDetailsमुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एक खळबळजनक घटना घडली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी...
Read moreDetailsपुणे : बावधन पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा पती, सासरा, सासू, दीर आणि नणंद यांच्यासह एकूण अकरा आरोपींविरोधात प्रथमवर्ग...
Read moreDetails जालना : जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या संविधान हत्या दिवस २०२५ या आशयाच्या बॅनरवरून नवा वाद निर्माण झाला...
Read moreDetailsपंढरपूरची आषाढी वारी म्हटलं की सर्वांना वेध लागतात ते दिंडीचे. वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी आचार पद्धती म्हणजे वारी आहे आणि संत...
Read moreDetailsकोठडीतील मृत्यूबाबत न्यायालयाचा हा महत्वपूर्ण निर्णय : ॲड. प्रकाश आंबेडकर पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन...
Read moreDetails कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील १५ ते २० घरांच्या वस्तीवर रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत...
Read moreDetailsजळगाव जामोद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या रस्त्याच्या आणि प्रकाशाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला...
Read moreDetailsअमरावती: कृषी क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी आणि कृषी दिनाच्या शुभ मुहूर्तावर, विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सीमावर्ती भागातील...
Read moreDetailsपुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरात रविवारी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या...
Read moreDetails