बातमी

मालेगाव बॉम्बस्फोट: १७ वर्षांनंतर न्यायाची प्रतीक्षा, उद्या लागणार निकाल

मालेगाव : मालेगाव शहराला २९ सप्टेंबर २००८ रोजी हादरवून टाकणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला उद्या (३१ जुलै) तब्बल १७ वर्षांनी न्याय मिळणार...

Read moreDetails

87.5 कोटींचं कर्ज 150 कोटींवर कसं पोहोचलं? धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार उघड!

एका धक्कादायक फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमधून पृथ्वी रिअल्टर्स अ‍ॅण्ड हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एका बँकेदरम्यान मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे....

Read moreDetails

मन हेलावून टाकणारी घटना: ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलाने केली सावत्र आईची हत्या!

वसई : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापायी गुन्हेगारी कृत्ये करण्यापर्यंत तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे, याचं एक भयानक उदाहरण वसईमध्ये समोर...

Read moreDetails

‎’अ‍ॅग्रीस्टॅक’मुळे डिजिटल क्रांती: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीक कर्जासाठी कागदपत्रांची गरज नाही!‎‎

१ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत किंवा कागदपत्रांची धावपळ करावी लागणार नाही. 'अ‍ॅग्रीस्टॅक' (AgriStack)...

Read moreDetails

अनधिकृत बांधकाम प्रकरणात ईडीची मोठी कारवाई: माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापेमारी‎‎

वसई-विरार : वसई-विरारमध्ये खळबळ! सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार परिसरातील अनधिकृत बांधकामांशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. कालच सत्कार आणि...

Read moreDetails

SCERT च्या अभ्यासक्रमात मोठे बदल: तिसरी ते बारावीसाठी नवीन धोरण, व्यावसायिक शिक्षणावर भर

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) इयत्ता तिसरी ते दहावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण...

Read moreDetails

गाझामध्ये उपासमारीचा हाहाकार: २४ तासांत १४ मृत्यू, मृतांमध्ये नवजात बालकांचा समावेश

‎‎गाझामध्ये उपासमारीची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या २४ तासांत एका नवजात बाळासह किमान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा...

Read moreDetails

मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना बेघर केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथे गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या 15 कुटुंबांना ग्रामसभेच्या ठरावाद्वारे बेघर करण्यात आल्याचा...

Read moreDetails

मुंबई-गोवा महामार्गावर 10 तास वाहतूक ठप्प: एलपीजी टँकर उलटल्याने प्रवाशांचे हाल

‎रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या एका भीषण अपघातामुळे गेली १० तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील...

Read moreDetails

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

झारखंड : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मंगळवारी पहाटे गोड्डा-देवघर मार्गावर, मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावडियांना...

Read moreDetails
Page 117 of 195 1 116 117 118 195
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

नागपूर : नागपूरमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे प्रश्नपत्रिके परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts