राजकीय

त्यांना केवळ बहुजनांची मते हवी आहेत!

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीवर निशाणा मुंबई : त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. INDIA आघाडीला संसदेमध्ये...

Read moreDetails

मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा मुंबई : मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये...

Read moreDetails

जितेंद्र आव्हाडांचा कृतीचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध

मनुस्मृती जाळल्याने मरत नाही, तर कृतीने ती संपेल मुंबई : राष्ट्रवादीचे( शरद पवार ) नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील...

Read moreDetails

पुणे अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता?

वंचितचा सवाल : अग्रवाल यांची कोणाकोणाशी भागीदारी? पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात आता अनेक नवी नावे समोर येऊ...

Read moreDetails

तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही.

वंचित बहुजन आघाडीचा तुषार गांधींवर निशाणा मुंबई : महात्मा गांधींना वंचित वर्गासाठी (आताच्या अनुसूचित जातीसाठी) स्वतंत्र मतदार नको होते. आता...

Read moreDetails

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

ॲड. प्रकाश आंबेडकर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभा मुंबई : शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांना निवडणुकीनंतर भारतीय जनता...

Read moreDetails

वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीच्या सभेतुन आश्वासन दिंडोरी : इथल्या शिवसेनेच्या खासदाराने संसदेत कधीच मागणी केली नाही की, राफेल विमानांची...

Read moreDetails

ड्रग्सवर कारवाई न करण्याच्या सूचना केंद्रातून कोणी दिल्या?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल मुंबई : ड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा होत...

Read moreDetails

ही वेळ माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !

इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्षावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन मुंबई : इस्रायलने सुरू केलेल्या युद्धामुळे विस्थापित झालेल्या लाखो लोकांप्रती मी निर्भिड...

Read moreDetails
Page 130 of 161 1 129 130 131 161
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

सामान्य नागरिकांची / शेतकऱ्यांची/ विद्यार्थ्यांची आंदोलने आणि नवउदारमतवाद

- संजीव चांदोरकर  दिल्लीत पाच दिवसांपूर्वी सुरू झालेले जंतर-मंतर वरील विद्यार्थी तरुणांचे आंदोलन पुराचे पाणी पसरते तसे देशभर पसरत चालले...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts