Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

mosami kewat by mosami kewat
March 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम
       

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल काल जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील बहुजन समाजातील १७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गरुडझेप घेतली आहे. या यशात मुलींचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा गायकवाड यांनी अखिल भारतीय क्रमांक (AIR) १०६ मिळवत सर्वाधिक यश मिळवले आहे. त्यानंतर मोहिनी जगताप (AIR ३२३), धनश्री अहिरे (AIR ४८९) आणि विशाखा कदम (AIR ५०४) यांनीही उत्तम कामगिरी करत समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.

याशिवाय रजत वाळके (AIR ५१४), निखिल तांबे (AIR ५१७), बापुसाहेब गायकवाड (AIR ५६१), अभिषेक टेकाडे (AIR ६१०) आणि अल्पेश ढवळे (AIR ६८७) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

तसेच प्रितम कुमार भाले (AIR ७४२), प्रांजली मेश्राम (AIR ७६७), मनीष झेंडे (AIR ७८८), प्रथमेश शिंदे (AIR ८१७), अतुल राजुरकर (AIR ८६३), रोहित सांगळे (AIR ८६५), सुरेश बोरकर (AIR ९१२) आणि अनिकेत अहिरे (AIR ९४१) यांनीही नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा गौरव वाढवला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


       
Tags: EducationMaharashtraNew DelhiPoliticalUPSC result २०२६
Previous Post

औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले

Next Post

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

Next Post
काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी
क्रीडा

16 चेंडूंत अर्धशतक, 34 चेंडूंत शतक; बिहारच्या अक्षरा गुप्ताचे वादळी त्रिशतक, 126 चेंडूंत 306 धावांची ऐतिहासिक खेळी

by mosami kewat
June 19, 2026
0

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनंतर बिहारमधून आणखी एक क्रिकेटचा हिरा; अंडर-19 वन-डे स्पर्धेत अक्षरा गुप्ताची विक्रमी कामगिरी भागलपूर : बिहार क्रिकेटमधून...

Read moreDetails
चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

चीन १३०० दशलक्ष बॅरल्स वि भारत २० दशलक्ष बॅरल्स!

June 19, 2026
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

June 19, 2026
नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा

June 19, 2026
NEET पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

NEET पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

June 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home