Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम

mosami kewat by mosami kewat
March 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
UPSC 2025 निकालात महाराष्ट्रातील १७ बहुजन विद्यार्थ्यांची गरुडझेप; मुलींचे वर्चस्व कायम
       

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल काल जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रातील बहुजन समाजातील १७ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत गरुडझेप घेतली आहे. या यशात मुलींचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा गायकवाड यांनी अखिल भारतीय क्रमांक (AIR) १०६ मिळवत सर्वाधिक यश मिळवले आहे. त्यानंतर मोहिनी जगताप (AIR ३२३), धनश्री अहिरे (AIR ४८९) आणि विशाखा कदम (AIR ५०४) यांनीही उत्तम कामगिरी करत समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे.

याशिवाय रजत वाळके (AIR ५१४), निखिल तांबे (AIR ५१७), बापुसाहेब गायकवाड (AIR ५६१), अभिषेक टेकाडे (AIR ६१०) आणि अल्पेश ढवळे (AIR ६८७) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

तसेच प्रितम कुमार भाले (AIR ७४२), प्रांजली मेश्राम (AIR ७६७), मनीष झेंडे (AIR ७८८), प्रथमेश शिंदे (AIR ८१७), अतुल राजुरकर (AIR ८६३), रोहित सांगळे (AIR ८६५), सुरेश बोरकर (AIR ९१२) आणि अनिकेत अहिरे (AIR ९४१) यांनीही नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होत महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचा गौरव वाढवला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


       
Tags: EducationMaharashtraNew DelhiPoliticalUPSC result २०२६
Previous Post

औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले

Next Post

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

Next Post
काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

काळाराम मंदिर सत्याग्रह : सामाजिक समतेच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प
बातमी

देहराडूनमध्ये १६ कोटींच्या पुलाच्या जोडरस्त्याला तडा; उद्घाटनानंतर अवघ्या १६ दिवसांतच वाहतूक ठप्प

by mosami kewat
July 29, 2026
0

देहराडून : उत्तराखंडमधील देहराडून येथे नंदा की चौकी परिसरात सुमारे १६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या पुलाच्या जोडरस्त्याचा मोठा...

Read moreDetails
शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

शिक्षणाचे केंद्रीकरण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण; केंद्रीय परीक्षा समाजव्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर

July 29, 2026
मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

मूग उत्पादकांचा संताप शिगेला; हजारो शेतकऱ्यांचा भोपाळकडे एल्गार, 100 टक्के MSPची ठाम मागणी

July 29, 2026
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण अपडेट : पुढील सुनावणीत न्यायालय ठरवणार नियमावली; ॲड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

July 28, 2026
पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारताचा ऐतिहासिक डंका: शर्मिला धनखडची सुवर्ण कामगिरी, शिल्पा शायलाने जिंकले कांस्य

July 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home