Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील शांती महासभेला मुस्लीमांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 9, 2023
in बातमी
0
इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेला हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.

यावेळी बुरखा घालून आलेल्या हजारो स्त्रिया, मुस्लीम धर्मगुरू, मौलवी, मौलाना आणि मुस्लीम बांधव आझाद मैदानावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी एकवटला होता.

वंचित बहुजन आघाडीच्या ठिकठिकाणी मोठ्या संख्येने सभा होत आहेत. समाजातील अनेक छोटे मोठे घटक सध्या वंचित बहुजन आघाडीला जोडल्या जात आहेत. त्यात एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असणारा मुस्लीम समाज सध्या वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होतांना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या भूमिकेवर मुस्लीम समाज निराश असल्याचे आजच्या संख्येने दाखवून दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे मुस्लीम समाज सध्या हक्काचं नेतृत्व म्हणून पाहत असल्याचे आंबेडकरांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभेच्या मुस्लिमांच्या गर्दीतून दिसत आहे. मुस्लीम समाजाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना पूर्णपणे नाकारले आहे, असे चित्र वंचित बहुजन आघाडीच्या सभांतून पुढे येत आहे.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

Next Post

आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद

Next Post
आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद

आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती - फारुक अहमद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
June 15, 2026
0

सोलापूर : माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना...

Read moreDetails
बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी !

बॉटम ऑफ पिरॅमिड मधील भावा बहिणीसाठी!

June 15, 2026
नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

नांदेडमध्ये 21 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचे मार्गदर्शन

June 15, 2026
सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

सोनखेड येथील मृत सादेख अली यांच्या कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकरांनी घेतली भेट

June 14, 2026
अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

अकोल्यात ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन; निलेश देव यांचा महावितरणला इशारा

June 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home