Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील शांती महासभेला मुस्लीमांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 9, 2023
in बातमी
0
इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षासंदर्भात शांती महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या शांती सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेला हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.

यावेळी बुरखा घालून आलेल्या हजारो स्त्रिया, मुस्लीम धर्मगुरू, मौलवी, मौलाना आणि मुस्लीम बांधव आझाद मैदानावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी एकवटला होता.

वंचित बहुजन आघाडीच्या ठिकठिकाणी मोठ्या संख्येने सभा होत आहेत. समाजातील अनेक छोटे मोठे घटक सध्या वंचित बहुजन आघाडीला जोडल्या जात आहेत. त्यात एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असणारा मुस्लीम समाज सध्या वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होतांना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या भूमिकेवर मुस्लीम समाज निराश असल्याचे आजच्या संख्येने दाखवून दिले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे मुस्लीम समाज सध्या हक्काचं नेतृत्व म्हणून पाहत असल्याचे आंबेडकरांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभेच्या मुस्लिमांच्या गर्दीतून दिसत आहे. मुस्लीम समाजाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना पूर्णपणे नाकारले आहे, असे चित्र वंचित बहुजन आघाडीच्या सभांतून पुढे येत आहे.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

Next Post

आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद

Next Post
आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती – फारुक अहमद

आंबेडकरांची शांतीसभा ही राजकीय फायद्यासाठी नाही तर मानवता आणि न्यायासाठी होती - फारुक अहमद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली
बातमी

निफाड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची भव्य आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली

by mosami kewat
September 8, 2025
0

नाशिक : वंचित बहुजन आघाडीची जि. नाशिक ता. निफाडची आढावा बैठक पिंपळगाव बसवंत येथील रुचा हॉटेल येथे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ गांगुर्डे...

Read moreDetails
पंजाबमध्ये पुराचा कहर: ४८ बळी; शैक्षणिक संस्थांना मोठा फटका, ५४ कोटींचे नुकसान

पंजाबमध्ये पुराचा कहर: ४८ बळी; शैक्षणिक संस्थांना मोठा फटका, ५४ कोटींचे नुकसान

September 8, 2025
पंजाबमध्ये पुराचा कहर: ४८ बळी; शैक्षणिक संस्थांना मोठा फटका, ५४ कोटींचे नुकसान

पंजाबमध्ये पुराचा कहर: ४८ बळी; शैक्षणिक संस्थांना मोठा फटका, ५४ कोटींचे नुकसान

September 8, 2025
बोखारा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणी साठी मुलाखत व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न

बोखारा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणी साठी मुलाखत व पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न

September 8, 2025
श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही - ॲड. आंबेडकर

श्रीनगरमधील अशोक स्तंभाच्या तोडफोड प्रकरण : भारत शांततेचा देश, धार्मिक नाही – ॲड. आंबेडकर

September 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home