Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 16, 2024
in Uncategorized
0
शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा
       

औरंगाबाद : दिल्ली येथे विविध राज्यांतून शेतकरी एकत्र येऊन न्याय पद्धतीने, लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असूनही केंद्र सरकार या बाबतीत उदासीन आहे. याविरोधात औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. तसेच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

कठीण परिश्रम घेऊन शेती पिकवून सर्वांचे पोट भरणारा शेतकरी उपाशी आहे. त्यांच्या मालाला भाव नाही. त्यांच्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ या सरकारने आणली असून, उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याचा सपाटा लावला आहे. या कृतीचा वंचित बहुजन आघाडी निषेध करत असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याची भूमिका वंचितने मांडली आहे. तसेच, त्यांना न्याय मिळाला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल रोको करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीने दिला आहे.

या वेळी  जिल्हा, शहर, कामगार आघाडी तसेच युवा राज्य कार्यकारणी सदस्य अमित भुईंगळ, मराठवाडा सचिव तय्यब जफर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बगले, योगेश बन, महिला जिल्हाध्यक्ष लताताई बामणे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड आणि कामगार आघाडी अध्यक्ष कडुबा जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: aurangabaddelhiFarmerfarmersprotestVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर

Next Post

भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

Next Post
भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात
बातमी

आसाममध्ये पुराचा कहर कायम; मृतांचा आकडा ६८ वर, ५.२४ लाखांहून अधिक नागरिक अजूनही संकटात

by mosami kewat
July 27, 2026
0

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अद्याप गंभीर असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील पुरामुळे...

Read moreDetails
MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

MPSC औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; निष्पक्ष चौकशीची मागणी

July 27, 2026
नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

नांदेड: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे वॉटर फिल्टर भेट

July 27, 2026
युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

युनेस्कोचा मोठा सन्मान! गौतम बुद्धांच्या पहिल्या धर्मोपदेशाची भूमी ‘सारनाथ’ जागतिक वारसा स्थळ घोषित

July 27, 2026
कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

कॉमनवेल्थ 2026 : मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; भारताला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक

July 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home