Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 8, 2023
in बातमी
0
मुंबईत होणाऱ्या शांती सभेला सर्वधर्मीय धर्मगुरुंची उपस्थिती !
       

मुंबई( ८ डिसेंबर): इस्राईलकडून पॅलेस्टाईन मधील गाझा येथे होत असलेले बॉम्ब हल्ले थांबावेत आणि तिथे शांती राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर सर्वधर्मीय शांती महासभेचे आयोजन करण्यात आले आले आहे.

इस्राईल – पॅलेस्टाईन संघर्षाकडे धर्माच्या चष्यम्यातून न पाहता मानवतावादी दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. आंबेडकर यांनी मध्यंतरी म्हटले होते. मानवतावादासाठी आपण एकत्र आले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले होते. याच पार्श्वभूमीवर सर्व धर्मीय धर्मगुरूंना निमंत्रण देखील देण्यात आले.

या शांती महासभेला महाथेरो बी. संघपाल( बौद्ध, प्रतिनिधी), ह.भ. प शामसुंदर महाराज (हिंदू प्रतिनिधी ), फास्टर योहोशो कसबे( ख्रिचन प्रतिनिधी)आदी. बौद्ध, हिंदू, ख्रिचन आणि मुस्लीम मौलवी आणि मौलानांची उपस्थिती होती.


       
Tags: israelmumbaipalestinePrakash AmbedkarshantisabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

इस्राईल – पॅलेस्टाईन मध्ये ‘शांतीसेना’ पाठवण्याचा ठराव संसदेत मंजूर व्हावा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

Next Post
संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांवर ॲड. प्रकाश आंबेडकर कडाडले !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस
बातमी

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

by mosami kewat
March 26, 2026
0

औरंगाबाद : रमाई आवास योजनेवरून राजकीय वाद पेटला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महानगरपालिके अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026
युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

युद्धाचा खेळ की भूमिका-वाटप? ट्रम्प–नेत्यानाहू आणि इराणवरील सावट

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home