Tag: Vanchit Bahujan Aaghadi

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर

भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – ॲड.प्रकाश आंबेडकर

जनतेला घाबरवण्याचा प्रयत्न : ॲड.प्रकाश आंबेडकर पुणे : काल देशभरात साडेचारशे ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या, तर ...

मिस्टर अँड मिसेस आंबेडकरांचा साधेपणा !

मिस्टर अँड मिसेस आंबेडकरांचा साधेपणा !

अकोला :आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहोत, त्यांचे नेतृत्व आम्ही करतो याची प्रचिती औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. ...

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे छगन भुजबळ यांना सोबत येण्याचे निमंत्रण !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे छगन भुजबळ यांना सोबत येण्याचे निमंत्रण !

अकोला :ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष ...

रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !

रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !

रत्नागिरी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी दापोली तालुक्यातील युवकांनी ...

आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं?

आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं?

रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर 'वंचित'चा सवाल ! मुंबई : काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ...

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील असमाधानी पदाधिकारी ‘वंचित’ च्या संपर्कात !

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील असमाधानी पदाधिकारी ‘वंचित’ च्या संपर्कात !

माजी कॅबिनेट मंत्र्याचाही समावेश ! मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील अनेक असमाधानी पदाधिकारी आणि नेते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात ...

महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई: महाराष्ट्रात फुले - शाहु - आंबेडकरांच्या विचारांना काही महत्व आहे का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय ...

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

'वंचित' च्या किमान समान कार्यक्रमात असंघटित कामगारांचा विचार ! मुंबई: ग्रामीण आणि शहरी भागातील असंघटित, कंत्राटी आणि तात्पुरत्या कामगारांचे किमान ...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी  वंचितने सुचवला ठोस उपाय.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

किमान समान कार्यक्रमात मांडला शेतकरी विकास आराखडा ! मुंबई : महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या हा कर्जबाजारीपणाचा थेट परिणाम आहे. कर्जबाजारीपणा ...

Page 66 of 100 1 65 66 67 100
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts