Tag: Vanchit Bahujan Aaghadi

‘वंचित’ ने जाहीर केलेल्या ‘किमान समान कार्यक्रमात’ शेतकऱ्यांची दखल !

‘वंचित’ ने जाहीर केलेल्या ‘किमान समान कार्यक्रमात’ शेतकऱ्यांची दखल !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश 'किमान समान कार्यक्रम' पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा ...

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण द्या.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण द्या.

'वंचित' च्या किमान समान कार्यक्रमात 'मराठा' आणि 'ओबीसी' आरक्षणाचा मुद्दा ! मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात ...

‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश किमान समान कार्यक्रम पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा ...

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज – बाळू टेंभुर्णे

रमाईच्या त्यागातून निर्माण झालेली सामाजिक क्रांती गतीमान करण्याची गरज – बाळू टेंभुर्णे

गडचिरोली: माता रमाबाई आंबेडकर यांना स्वत:च्या संसारापेक्षा करोडो दिन दलीत लोकांच्या संसाराची चिंता होती, चार-चार पोटच्या लेकरांचे बलिदान दिले, अनेक ...

वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे – रेखाताई ठाकूर

यवतमाळ : रमाईने ज्या सामाजिक क्रांतीसाठी त्याग केला, ती सामाजिक क्रांती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सर्व समाजातील ...

औरंगाबाद  शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाने व प्रदेश महासचिव तथा ...

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

पुणे: सध्याच्या भांडवली वर्गाच्या हातात इथली सगळी समाज माध्यमे असताना आंबेडकरी दृष्टिकोनातून भाष्य करणारे म्हणून 'प्रबुध्द भारत' हे पाक्षिक अस्तित्वात ...

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

कापूस उद्योग वाढवायचा असेल तर शेतकरी जगला पाहिजे नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे एकूण व्यवहार साधारणतः ६ लाख कोटींच्या आसपास ...

ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !

ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !

ख्रिस्ती शिष्टमंडळाची प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट ! पुणे : वर्षानुवर्षे ख्रिस्ती समाज राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहीला असून आता अन्याय अत्याचाराला वाचा ...

बिर्ला कामगारांसोबत ‘वंचित’ देणार लढा !

बिर्ला कामगारांसोबत ‘वंचित’ देणार लढा !

बिर्ला कामगारांच्या हक्काच्या घरासाठी गिरणी कामगाराच्या धरतीवर राहत्या जागीच घर उपलब्ध होणार - अंजलीताई आंबेडकर अकोला: बिर्ला कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी ...

Page 110 of 142 1 109 110 111 142
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

मुंबई : मिरा-भाईंदर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वारावरील महामानवाचा नामफलक अनधिकृत बॅनरने झाकून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts