हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हिंगोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. ३० पैकी २२ ...
हिंगोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. ३० पैकी २२ ...
मुंबई : सध्या राज्यभरात पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. सर्व सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले ...
सोलापूर : पाच दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हिप्परगा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावाच्या उजव्या आणि डाव्या ...
पुणे : शहरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारपासून शहराच्या विविध भागांत मुसळधार पाऊस ...
राज्यात पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी, अनेक ठिकाणी ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे, ज्यामुळे श्रावणातील आल्हाददायक वातावरणाचा ...
कोल्हापूर : दाटून आलेल्या ढगांनी कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असली तरी, धरणक्षेत्रात ...
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण ...
कोकण : कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी ...
मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, 14 जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे हवामान अंदाज जारी केले आहेत. जुलै महिना ...
नागपूर : विदर्भात सध्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर जिल्ह्याला चांगलाच तडाखा ...
भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...
Read moreDetails