बीड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचितचे तहसीलदारांना निवेदन!
बीड : बीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्या-नाले ओसंडून वाहू लागल्याने ...
बीड : बीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्या-नाले ओसंडून वाहू लागल्याने ...
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रामध्ये पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवार, १४ ...
सोलापूर : गेल्या 24 तासांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या ...
हिंगोली : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही धरणांतून पाण्याचा ...
काश्मीर : मधील रियासी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहोर तहसीलमधील भद्दर गावात ही दुर्घटना घडली, ...
अकोला : दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी अकोला शहर व परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील हवामानाबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, ...
मुंबई : मुंबईतील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र व्यंगात्मक टीका केली ...
ओडिशा : सध्या सोशल मीडियाच्या युगात 'लाईक्स' आणि 'व्ह्यूज' मिळवण्यासाठी लोक काय करतील, याचा अंदाज लावता येत नाही. याचेच एक ...
वाशीम : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिसोड, वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा ...
भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...
Read moreDetails