महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर: अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी, जनजीवन विस्कळीत!
मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अनेक ...
मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अनेक ...
पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ...
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ...
जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...
मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...
जुलै ते सप्टेंबर महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेकडो एकरवरील खरीप पिके पूर्णपणे वाहून गेली. यात सोयाबीन, तूर, उडीद, ...
उस्मानाबाद : परंडा शहर आणि तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे सर्व नद्यांना मोठा पूर ...
अहमदनगर : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके वाहून ...
बीड : बीड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्या-नाले ओसंडून वाहू लागल्याने ...
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रामध्ये पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवार, १४ ...
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails