राज्यात पुढील ५ दिवस ‘धुवॉंधार’ पाऊस! २१ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ...
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घातलेले थैमान आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ...
जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...
मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...
जुलै ते सप्टेंबर महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेकडो एकरवरील खरीप पिके पूर्णपणे वाहून गेली. यात सोयाबीन, तूर, उडीद, ...
उस्मानाबाद : परंडा शहर आणि तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे सर्व नद्यांना मोठा पूर ...
अहमदनगर : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके वाहून ...
Maharashtra Monsoon : मुंबई, पुणे, आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पुण्यात मुसळधार पाऊसाने झोडपून काढले आहे. ...
हिंगोली : महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील नद्या आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तिन्ही धरणांतून पाण्याचा ...
काश्मीर : मधील रियासी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माहोर तहसीलमधील भद्दर गावात ही दुर्घटना घडली, ...
अकोला : दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी अकोला शहर व परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – २०२५), वंचित बहुजन...
Read moreDetails