राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार
मुंबई - हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच राज्यातील ...
मुंबई - हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून राज्यात 13 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच राज्यातील ...
पुणे : डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी म्हटले ...
पुणे - नुकतीच नागपूरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये पारंपरिक मनुवादी विचारसरणीचे भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकत्र आले होते. ...
मुंंबई : सिनेअभिनेता डिनो मोरियासह एकूण 8 जणांना ईडीने समन्स बजावले आहेत. त्यामुळे मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी आता मोरियासह ...
पुणे - आकाश शेलार भारत-पाकिस्तान संघर्ष असतो तेव्हा देशभरात गर्जना होते ‘जवाब दो, घुसून मारा’ पण जेव्हा देश खरंच घुसून ...
मुंबई - भारतीय 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने व्याजदरात मोठी कपात केली आहे. सलग तिसरी व्याजकपात करताना ती अर्धा टक्क्यांनी ही ...
'लाडकी बहीण'साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला मुंबई - सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा ...
मुंबई- राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...
रायगड - रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले ...
पुणे - देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार ...
अकोला : भारतीय बौद्ध महासभा, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी आणि विस्डम अकॅडमी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका भव्य रोजगार...
Read moreDetails