आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा
मुंबई : महाराष्ट्रातील TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महायुती ...
मुंबई : महाराष्ट्रातील TET (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महायुती ...
तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी, माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आणि संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव या धार्मिक स्थळांच्या ...
अकोला : अकोला शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या महान जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला ...
अकोला : मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट परिसरात घराचे बांधकाम सुरू असताना उच्चदाबाच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून एका युवकाला गंभीर ...
जालना : मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ...
अकोला: अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या ...
मुंबई : वॉर्ड क्रमांक 127 मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला ...
लातूर : रेणापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पानगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आजही रस्ते, गटारी, पाणी आदी मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे विविध ...
मनमाड : मनमाड नगरपरिषद हद्दीतील 'आय.यु.डी.पी.' (IUDP) साईट क्र. १८ येथील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी 'सार्वजनिक गार्डन' ...
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांना दोनवेळा एटीकेटी (ATKT) लागल्यास अपात्र ठरविण्याची अट रद्द करण्यात यावी, या ...
- संजीव चांदोरकर भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियाई देशात तापमान सतत वाढत आहे. आज नाही गेले दोन तीन महिने....
Read moreDetails