Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचितांच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला संगठन मजबूत करा.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 1, 2024
in बातमी
0
वंचितांच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला संगठन मजबूत करा.
       

वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक तनुजा रायपूरे यांचे आवाहन !

गडचिरोली : राजकीय, सामाजीक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित असणा-यांची व सोबतच ईतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची लढाई एकटे ॲड.बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. ही हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापासून ते ग्रामपातळी पर्यंत महिला संगठन मजबूत करण्याचे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक तनुजा रायपूरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केले. वंचित बहुजन महिला आघाडी तालुका गडचिरोलीच्या वतीने येथील विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा निमगडे होत्या तर जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, जिल्हा महासचिव अश्विनी जांभूळकर, तालुका प्रभारी श्वेता झाडे, शहराध्यक्षा सिमा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष विलास केळझरकर, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, शहर उपाध्यक्ष तुळशिराम हजारे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी तनुजा रायपूरे यांनी तालुका व शहरातील महिला पदाधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला, जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्रभागनिहाय तात्काळ समित्या गठीत करून महिला संगठेची बांधणी तात्काळ करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकिला तालुका व शहर कमिटीच्या महिला कार्यकर्त्या शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या.


       
Tags: GadchiroliVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadi
Previous Post

‘उपमहाराष्ट्र केसरी’ सादिक पठाण यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !

Next Post

हे सरकार केवळ ज्ञान देतयं; अंतरिम अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका !

Next Post
हे सरकार केवळ ज्ञान देतयं; अंतरिम अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका  !

हे सरकार केवळ ज्ञान देतयं; अंतरिम अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home