Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 8, 2024
in बातमी
0
औरंगाबाद  शहरात मोठ्या उत्साहात रमाई जयंती साजरी.
       

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाने व प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.अरुंधती ताई शिरसाठ यांच्या आदेशाने वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे शहरामधे प्रत्येक वॉर्ड मध्ये ठीक ठिकाणी माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामधे प्रामुख्याने महिलांचा समावेश होता.

वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना जाधव यांच्या मार्गदर्शनाने महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संघटनेने आपापल्या वॉर्ड मध्ये रमाई जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षाच्या वतीने आव्हान करण्यात आले की राज्य सरकारने रमाई जयंती निमित्त सुट्टी जाहीर करून , यापुढे प्रत्येक शाळेमध्ये रमाई जयंती साजरी करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने काढावे असे आवाहन शहर अध्यक्षा वंदना जाधव यांनी केले.

कुतुबपूरा येथे शहर आघाडीच्या प्रवक्ता संगीता अंभोरे यांनी त्याग मूर्ती रमाई यांच्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन करून महिला व लहान मुलींच्या स्पर्धा घेत महिलांना आणि मुलींना शितल बनकर, मृणाल शिंदे, मंगल देहरे, सोनवणे आणि कुतुबपुरा महिला मंडळ यांनी प्रोत्साहित केले.

विश्रांती नगर, भरत नगर येथे किशोर निकाळजे ,रामदास वाघमारे, तसेच सोनावणे आणि सुलोचना साबळे यांनी रमाई जयंती निमित्त फळ वाटप करून, भोजन दान ठेवले. महाडा कॉलनी हर्सूल येथे मीना ताई जाधव तसेच वंदना जाधव यांच्या वतीने बौद्ध विहार सुभेदारी रामजी नगर,तसेच पैठण गेट येथे सुनीता कोतकर यांच्या वतीने रमाई जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.


       
Tags: AkolaramaiambedkarVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadi
Previous Post

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त सभासद होण्याचे आवाहन !

Next Post

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे – रेखाताई ठाकूर

Next Post
वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर

महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे - रेखाताई ठाकूर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
September 2, 2026
0

अकोला : अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध हवामानविषयक...

Read moreDetails
पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

September 2, 2026
आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

September 2, 2026
बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

September 2, 2026
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home