Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
       

हिंगोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. ३० पैकी २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही जनावरे दगावली असून, जमिनीही खरडून गेल्या आहेत.

गेल्या २४ तासांत सरासरी ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २२०.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून एकूण ५८९.६ मिमी (११०.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट भागात झालेल्या पावसामुळे धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ओढे-नाल्यांमधील पाणी शेतात साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना राजूभाऊ इंगोले (जिल्हा कार्याध्यक्ष), सिद्धांत गायकवाड (जिल्हा महासचिव), योगेशभाऊ नरवाडे (युवा जिल्हा अध्यक्ष), लखन खंदारे (युवा सहसचिव), रमेश इंगोले (कार्यकर्ते) आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: HingoliMaharashtraMonsoonrainRainfall
Previous Post

Next Post

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Next Post
त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आरक्षण : वास्तव आणि विपर्यास
पुस्तक प्रकाशन

आरक्षण : वास्तव आणि विपर्यास

by mosami kewat
September 15, 2025
0

संपादक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकरपरीक्षक : अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) भारतातील आरक्षण हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून सामाजिक...

Read moreDetails
पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय - अॅड. प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय – अॅड. प्रकाश आंबेडकर

September 15, 2025
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी; साकोली येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न

September 15, 2025
इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

इगतपुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 15, 2025
Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे - प्रा. किसन चव्हाण

Ahmadnagar : वंचित बहुजन आघाडीच राज्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे – प्रा. किसन चव्हाण

September 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home