Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी
0
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पंचनामे लवकर करा; वंचितचे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
       

हिंगोली : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून, अनेक भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे. ३० पैकी २२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही जनावरे दगावली असून, जमिनीही खरडून गेल्या आहेत.

गेल्या २४ तासांत सरासरी ७४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत २२०.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून एकूण ५८९.६ मिमी (११०.९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट भागात झालेल्या पावसामुळे धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

ओढे-नाल्यांमधील पाणी शेतात साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना राजूभाऊ इंगोले (जिल्हा कार्याध्यक्ष), सिद्धांत गायकवाड (जिल्हा महासचिव), योगेशभाऊ नरवाडे (युवा जिल्हा अध्यक्ष), लखन खंदारे (युवा सहसचिव), रमेश इंगोले (कार्यकर्ते) आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: HingoliMaharashtraMonsoonrainRainfall
Previous Post

Next Post

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Next Post
त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

त. बुद्धांचा अपमान करणारे सावरकर लिखित संन्यस्त खड्ग नाटक दाखवू नये; वंचित बहुजन आघाडीची मागणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.
क्रीडा

IND vs AUS Semifinal : रोमांचक उपांत्य फेरीत भारताची बाजी! जेमिमा १२७, हरमनप्रीत ८९; विश्वविक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश.

by mosami kewat
October 31, 2025
0

ICC Women's World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील...

Read moreDetails
बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; चौघांवर परभणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 30, 2025
“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

“नव” उदारमतवादात “जुन्या” उदारमतवादापेक्षा नवीन काय?

October 30, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच - स्वप्नील जवळगेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर

October 30, 2025
बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

बीडमध्ये धाडसी बँक दरोडा! पाली येथील कॅनरा बँकेतून 18.5 लाखांची रोकड लंपास; गॅस कटरचा वापर

October 30, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home