Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 16, 2024
in बातमी
0
मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर
       

पुणे :मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? आणि आरएसएस फक्त प्रेक्षक बनला आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हिंदी महासागरात आपला प्रभाव जोमाने वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाणीवपूर्वक मालदीवला चीन आणि चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची परवानगी दिली होती का? कारण भाजपला चीनकडून पक्षासाठी देणगी मिळाल्यामुळे ? असे प्रश्न ही आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

भारतासोबतच्या राजनैतिक वादाच्या दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी गुरुवारी (11 जानेवारी) बीजिंगमध्ये त्यांच्या पहिल्या चीन भेटीदरम्यान मालदीवच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करेल आणि बेट राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य राखण्यास पाठिंबा देत आहोत, असे म्हटले आहे.

मुइझू यांची चिनी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ‘दोन्ही बाजू त्यांच्या मूळ हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना जोरदार पाठिंबा देण्यास सहमत आहेत.’ मालदीवने चीनला बेट राष्ट्रात अधिक पर्यटक पाठवण्याच्या ‘वेगवान’ प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होती. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी बुधवारी (10 जानेवारी) त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. यानंतर दोन्ही देशांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हे ट्विट केले आहे.


       
Tags: narendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर नरेंद्र मोदींना ‘घोचू’ का म्हणतात ?

Next Post

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

Next Post
इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी....

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
बातमी

‎देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

by mosami kewat
July 22, 2025
0

‎मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read moreDetails
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

July 22, 2025
नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

July 22, 2025
'रमी' प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

July 22, 2025
प्रवाशांसाठी खुशखबर! आता 'भारत गौरव यात्रा' रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

July 22, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home