Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 16, 2024
in बातमी
0
मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर
       

पुणे :मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? आणि आरएसएस फक्त प्रेक्षक बनला आहे का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हिंदी महासागरात आपला प्रभाव जोमाने वाढविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाणीवपूर्वक मालदीवला चीन आणि चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची परवानगी दिली होती का? कारण भाजपला चीनकडून पक्षासाठी देणगी मिळाल्यामुळे ? असे प्रश्न ही आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

भारतासोबतच्या राजनैतिक वादाच्या दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी गुरुवारी (11 जानेवारी) बीजिंगमध्ये त्यांच्या पहिल्या चीन भेटीदरम्यान मालदीवच्या अंतर्गत बाबींमध्ये बाह्य हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करेल आणि बेट राष्ट्रांच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य राखण्यास पाठिंबा देत आहोत, असे म्हटले आहे.

मुइझू यांची चिनी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ‘दोन्ही बाजू त्यांच्या मूळ हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांना जोरदार पाठिंबा देण्यास सहमत आहेत.’ मालदीवने चीनला बेट राष्ट्रात अधिक पर्यटक पाठवण्याच्या ‘वेगवान’ प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली होती. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी बुधवारी (10 जानेवारी) त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. यानंतर दोन्ही देशांमध्ये 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हे ट्विट केले आहे.


       
Tags: narendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर नरेंद्र मोदींना ‘घोचू’ का म्हणतात ?

Next Post

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

Next Post
इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी….

इंडिया, मविआचे आमंत्रण बाळासाहेब आंबेडकरांना नाही आले मात्र, राहुल गांधी यांनी....

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!
बातमी

मुंबईत संविधान सन्मान महासभा २५ नोव्हेंबर रोजी होणार; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर उपस्थित राहणार!

by mosami kewat
November 7, 2025
0

वंचित बहुजन आघाडीची घोषणा! मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या पार्श्वभूमीवर,...

Read moreDetails
केरळची ‘EPEP’ क्रांती: एकही नागरिक आता टोकाच्या दारिद्र्यात नाही!

केरळची ‘EPEP’ क्रांती: एकही नागरिक आता टोकाच्या दारिद्र्यात नाही!

November 7, 2025
Dr. Naresh Dadhich : प्रख्यात शास्त्रज्ञ व आयुका पुणेचे माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांचे निधन!

Dr. Naresh Dadhich : प्रख्यात शास्त्रज्ञ व आयुका पुणेचे माजी संचालक प्रा. नरेश दधिच यांचे निधन!

November 7, 2025
औरंगाबादमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

औरंगाबादमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

November 7, 2025
रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा !

रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा !

November 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home